मुंबई - दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने...
मध्य रेल्वे मार्गावर ७९ पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू